कोरोनाच्या निमित्ताने मळीसाठी कारखानदाराना मलिदा !
मुंबई (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना कोविडच्या धास्तीमूळे मद्द आणी मद्याकांच्या मागणीत घट झाल्याचे कारण पुढे करुन साखर कारखान्यातील मळीवरची निर्यात बंदी हाटवून राज्यभरातील साखर उद्योजकाना मळी निर्यात करणे व त्यावर देशीदारु निर्मिती करणेसाठी परवानगी देण्याचा निर्णय उध्दव ठाकरे सरकारने घेतल्याने साखर कारखानदाराना सुगीचे दिवस आल्याचे चित्र दिसते आहे.
मागील काळात कारखान्यातील मळी विक्रीवर बंदी घालून देशी विदेशी मद्यावर महसूल कर लादला होता पंरतू राज्य सरकार मध्ये शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार भागीदारीत असल्यामूळे साखर कारखानदारीत कॉंग्रेस, रॉका व भाजपाचा मोठा वाटा आहे त्यामूळे सत्ताधारी, विरोधी लोकप्रतिनिधीचे चांगभले होणार असल्याची चर्चा राज्यभर होताना दिसते आहे.
कोरोनामूळे सॅनिटायझरीगला मागणी वाढल्याने मळीपासून मद्याक निर्मिती करणे त्यातील अलकोहलचा वापर करुन सैनिटायझर्सची निर्मिती करणे हे कारण पूढे करुन साखर कारखानदाराना मलिदा देण्याचा महत्वाचा निर्णय ठाकरे सरकारने घेतल्याने पश्चिम महाराष्ट्रात आनंदोत्सव होत असल्याची चर्चा होताना दिसते आहे.
कोरोनाच्या निमित्ताने मळीसाठी कारखानदाराना मलिदा !
वैशिष्ट्यीकृत बातम्या
*मुरूड परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही*
लातूर/अहमदपूर: आज दिनांक 15.12.2025 रोजी रात्री 9.45 ते 10.05 मिनिटां सुमारास मौजे मुरूड, करकट्टा तालुका जिल्हा लातूर येथे मोठा आवाज हो...
लोकप्रिय बातम्या
-
लातूर (पोअका) : राष्ट्रीय हरित लवाद (National Green Tribunal – NGT) यांनी पर्यावरण संरक्षण, पक्षी-प्राणी जीवित, तस...
-
लातूर/अहमदपूर: आज दिनांक 15.12.2025 रोजी रात्री 9.45 ते 10.05 मिनिटां सुमारास मौजे मुरूड, करकट्टा तालुका जिल्हा लातूर येथे मोठा आवाज हो...
-
लातूर, दि. १० : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल् कार्यक्रमानुसार निलंगा नगरपरिषद आणि रेणापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० डिस...
-
लातूर, दि. १३ (जिमाका): जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य पदाच्या आरक्षण निश्चितीसाठी आज जिल्हाधिका...
-
• आरक्षणाचे प्रारूप १४ ऑक्टोबरला होणार प्रसिद्ध • १७ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार लातूर, दि. ९ (जिमाका): जिल्ह्यातील सर...